अपंगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीचा पुरेपूर वापर करण्याचे आणि त्यांना नोकर भरतीत प्राधान्याने सामावून घेण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत ...
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत असतानाही गोंधळ कमी झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर विषय चुकवल्याने काही ठिकाणी गोंधळ उडाला ...