ठाणे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पद्माकर सुखदेवे यांना एक लाखाची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्यांच्या अटकेनंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांत एमएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या रस्त ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून, त्या पक्षाला भरघोस मतदान करून, तीन तालुक्यात शिवसेनेच्या पदरी घसघशीत जागा टाकूनही वेगवेगळ््या सभापतीपदांच्या निवडणुकीत कुणबी समाजाच्या पदरात अवघे एक पद पडल्याने या समाजात तीव्र असंतोष पसरला अस ...
ठाणे जिल्ह्यात विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्याच्या एकूण ५०० कोटींच्या आराखड्यात १९० कोटी रु पये अनुसूचित जाती व जमाती यांच्या कल्याणासाठी खर्च केले जात असून या जातींवरील अत्याचार प्रकरणे तुलनेने कमी असून पीडितांना अर्थसाहाय्यही होत असल्याबद्दल राष्ट्र ...
वेगवेगळ््या पालिकांच्या हद्दीत असलेल्या जिल्हाधिका-यांच्या ताब्यातील भाडेपट्ट्याने दिलेल्या जागांच्या (कलेक्टर लँड) अधिमूल्यात (प्रीमियम) सरकारने मोठी घट केल्याने तेथे होणा-या पुनर्विकासातील घरांचे दर लक्षणीयरित्या घटण्याची चिन्हे आहेत. ...
कधी सणासुदीमुळे तर कधी समारंभास मान्यवर उपलब्ध नसल्यामुळे नंतर निवडणूक आचारसंहितेमुळे अशा अनेक कारणांमुळे रखडलेल्या तालुक्यातील आदर्श शिक्षक गौरव समारंभास अखेर तब्बल सहा महिन्यांनी बुधवारी मुहूर्त मिळाला. ...
महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. य ...
मॅरेथॉन स्पर्धेत मी प्रथमच धावले. मला माझ्या बालपणीची आठवण झाली. पूर्वी लहान असताना अशा स्पर्धेत सहभागी होत असे. या स्पर्धेने मला वयाच्या ५९ व्या वर्षीही मी यशस्वी होऊ शकते, हा आत्मविश्वास दिला आहे, अशी भावना महिला गटातून प्रथम क्रमांक येणाºया शीला प ...
मलंगगड व परिसराचा विकास सरकारने तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत करावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार, या परिसराच्या विकासासाठी २५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी ड ...
अपघातांना आळा घालण्यासाठी आमदार-खासदारांचा निधी वापरण्याच्या सूचना जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत दिल्या. ठाणे जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक येथील नियोजन भवनमध्ये पार पडली. त्यात ...
आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात ...