भिवंडी : तालुक्यातील शेतकरी कुटूंबाने मुलाच्या हट्टापायी प्रेमप्रकरणा नंतर बारबालेशी रितीरिवाजा नुसार लग्न केले.ती गरोदर झाल्यानंतर तीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला.तरी देखील गरोदर असताना ती मद्याच्या आहारी गेल्याने पतीने तिचा गळा दाबून हत्या केल ...
मुंबईतील वेगवेगळया भागातील रिक्षा हेरून त्यांची चोरी करणा-या दुकलीला वागळे इस्टेट पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. चोरीतील रिक्षाला ठाण्याचा क्रमांक लावून शिफ्टनुसार ते भाड्याने ते देत होते. ...
ठाण्यात लुटीसाठी आलेल्या टोळीला पकडल्यानंतर पंढरपूरातील नगरसेवचाच्या खूनाचा छडा लावण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. विनायक कांबळे याच्या खुनाचा वचपा काढल्याची कबुली या टोळीने दिली आहे. ...
दरोडे, खून आणि फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या एका आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून गावठी कट्टा हस्तगत केला आहे. ...
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....च्या जयघोषात डोंबिवलीत अनेक ठिकाणी स्वामी जयंतिचा सोहळा संपन्न झाला. नांदीवली मठात मात्र दुस-या दिवशी मंगळवारीही स्वामींच्या मठात ‘जोगवा’ म्हंटला गेला. मठाच्या परंपरेप्रमाणे स्वामींच्या मूर्तीला आदीमाया ...
सफाई मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंडाव्यतीरिक्त जास्तीची रक्कम वसुल करण्यात येत असल्याचा आरोप करीत सत्ताधारी शिवसेनेने तसेच विरोधकांनी संबधींत संस्थेचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव एक मताने मंजुर केला. ...
गुढीपाडव्या दिवशी मीरारोडच्या शांती नगर भागात पालिका जलकुंभाच्या उद्घाटनावरुन शिवसेना नगरसेविकेस मारहाणप्रकरणी भाजपाच्या ४ नगरसेविकांसह एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपा नगरसेविकेच्या तक्रारीवरुन शिवसेना नगरसेविकेसह एकूण 10 जणांविरो ...
राज्य सरकारकडून २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची जोपर्यंत घोषणा होत नाही, तोपर्यंत या गावांतील ग्रामस्थ केडीएमसीला पाणी आणि घरपट्टी भरणार नाहीत, असा पवित्रा सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने घेतला आहे. ...