कल्याण डोंबिवली शहरातील जलद वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काम बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी शनिवारी आमदार नरेंद्र पवार यांनी केली. ...
ठाणे शहरावर वाहनांचा ताण वाढत असल्याची बाब समोर आली आहे. रस्ते अरुंद आणि वाहनांची संख्या दुप्पट यामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत आहे. शहरात आजच्या घडीला २० लाखांच्यावर वाहनांची संख्या झाली असून त्यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समो ...
ठाणे महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असून दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून लोकांची सोडवणूक करणे, ही त्यांची जबाबदारी असताना शिवसेनेनेच या मुद्यावर आंदोलन करण्याचा व ३१ डिसेंबरनंतर कच-याची एकही गाडी येऊ न देण्याचा इशारा दिल्याने हसावे की रड ...
ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे यांना, तर आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांना गंगा-जमुना प ...
उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने मोटारसायकल चोरीप्रकरणी अल्पवयीन आरोपींची टोळी जेरबंद केली आहे. या टोळीतील पाचपैकी चार आरोपी अल्पवयीन असून त्यांच्याकडून चोरीच्या २५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ...