विद्यार्थ्यांचा करिअरकडील कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, कोणती शाखा निवडावी, यासाठी त्याचा फायदा होतो. ...
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ भिक्षुकी मागणाऱ्या नऊ वर्षीय सोनिया या मुलीच्या ताब्यात असलेल्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक मुंब्रा पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही य ...
वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे ४ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान पथनाटय, निबंध अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार असून यामध्ये ठाण्यातील २५० शाळा आणि ४० महाविद्यालयातील १२ हजार विद्यार्थी सहभागी होणार आ ...
डोंबिवलीत भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्याकडून पोलिसांनी अलिकडेच मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यापाठोपाठ ठाण्याच्या धर्मवीरनगरातूनही दोघा तरुणांकडून पोलिसांनी तलवार आणि गुप्ती जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
* जिल्ह्यातील तालुक्यांमधील पाणी टंचाईग्रस्ते गावे व पाडे आणि त्यावरील खर्चा नियोजन खालील प्रमाणे तालुका गावे पाडे निधीची तरतूद अंबरनाथ १२ ४४ ४१ लाख कल्याण १० ३६ एक कोटी १६ लाख भिवंडी ०९ ११० ६९ लाख ८४ हजार मुरबाड ४३ ७९ एक कोटी ३३ लाख शहापूर १२१ ३०३ त ...
५ वर्षांकरिता कराची देयके काढणे आदीसाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजूर केला. ...
अॅथलेटीक्सपटू आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वादाचा शेवट अखेर गोड झाला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अॅथलेटीक्सपटूंसाठी एक नाही तर तब्बल सात पर्याय तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. ...
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमा अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे,डॉ.अर्चना पवार, डॉ.जिनल रोकडे,डॉ.भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ...