रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. ...
ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांतील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी सुमारे साडेसात कोटी रुपये मंजूर असून त्याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे. ...
मागील कित्येक वर्षे असलेली दादोजी कोंडदेव क्रीडागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख आता पुसली गेली असून या स्टेडिअमला आता सुगीचे दिवस येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. ...
कळवा-खारीगाव, विटावा भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईविरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ...
डॉ. आंबेडकर अभ्यासिकेच्या तीन मजली इमारतीला तब्बल ४८ लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या प्रस्तावाच्या सखोल चौकशीची मागणी मनसेने केली ...
मीरा-भार्इंदर महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण तसेच पाच वर्षांसाठी कराची देयके काढणे, यासाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजूर केला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या सहा जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. त्याकरिता, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. ...