शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासनं पूर्ण करा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 15:29 IST

जाधव यांनी भाजपावर ही निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत नेते चोरत होते हे आम्ही ऐकलं होतं पण आता ते आंदोलन देखील चोरायला लागली आहेत असं म्हटलं आहे.

ठाणे - शिवसेनेला वचननाम्याची आठवण करून देण्यासाठी ठाणे महानगर पालिकेसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (१७ सप्टेंबर ) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा उपोषण करू असा इशारा मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. तसेच आम्ही मराठा क्रांती मोर्चासोबत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागे मनसे खंबीर उभी असून थोड्याच दिवसांत मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे आपली भूमिका मांडतील असं देखील अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. 

"शिवसेनेने दिलेल्या वाद्यातील एकही गोष्ट साडेतीन वर्षांत पूर्ण केली नाही. जोपर्यंत दिलेली आश्वासने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शिवसेनेने नवीन आश्वासने देऊ नये आणि दिल्यास मी उपोषणाला बसेन" असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. यासोबतच जाधव यांनी भाजपावर ही निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत नेते चोरत होते हे आम्ही ऐकलं होतं पण आता ते आंदोलन देखील चोरायला लागली आहेत असं म्हटलं आहे.

"का हूआ तेरा वादा" हा आमचा बॅनर सात दिवसांपूर्वीच फेसबूकवर आला आहे. तुम्ही सत्तेत आहात, २४ नगरसेवत आहेत मग ते बोलत का नाहीत? असा सवालही मनसेने केला आहे. तसेच ठाणेकर भूलथापांना आता बळी पडणार नाही. ठाणेकरांचा आवाज म्हणून आम्ही प्रत्येकवेळी येत राहू, जुन्या इमारतीतील हजारो लोक घराबाहेर आहेत त्यांच्यासाठीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवणार असून याची सुरुवात झाली असल्याचं देखील अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. 

"मनसे हा एकमेव पक्ष आहे ज्याने विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर देखील टोलमुक्तीसाठी आंदोलन केलं आहे. कोरोनाच्या या संकट काळातही  मनसेचा प्रत्येक पदाधिकारी काम करत आहे. पुढच्या आठवड्यात २०१७ प्रमाणे २०१२ रोजी शिवसेने दिलेल्या वचननाम्याचा पंचनामा करणार आहे. मनसे मराठा क्रांती मोर्चाच्या मागे खंबीर उभी असून थोड्याच दिवसांत मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे आपली भूमिका मांडतील" असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला

Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत देशात तब्बल 97,894 नवे रुग्ण, रुग्णसंख्येने ओलांडला 51 लाखांचा टप्पा 

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेMaratha Reservationमराठा आरक्षणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरे