भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामना २४ ऑक्टोबरला होणार असून दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. त्यामुळे उभय संघांतील चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.पण... ...
विराटचा कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमधील इतिहास पाहता त्याला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. अशात यूएईत होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये तो अपयशी ठरला असता तर त्याचे कर्णधारपद जाणे निश्चित होते ...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. ...
who is the new coach of Team India: मुख्य कोच रवी शास्त्री आगामी टी20 विश्व कपनंतर आपले पद सोडण्याची शक्यता आहे. बीसीसीआय किंवा शास्त्रींकडून यावर खुलासा आलेला नाही. बीसीसीआय डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा असल्याने शास्त्रींचा एक महिन्याचा कार्यक ...