कोकणचा विकास आणि जिल्ह्यातील तरुणांना दिशा देण्यासाठी कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन ठिकाणी मोफत ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करत असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली. ...
शिवसेनेच्या नेत्यांबाबत जनतेने विश्वास ठेवावा का? लोकशाही प्रक्रियेतून हे नेते चालतात का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. ...
सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे क ...
गणपती विसर्जनाच्या वेळी मालवण तालुक्यातील आचरा समुद्र किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन युवक बुडण्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. ...
संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल् ...
उपवडे-देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे (६०) या शेतकऱ्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेडगे यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास शेडगे यांच्या घरालगत असलेल्या रबर ...
वैभववाडी तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र वैभववाडी-फोंडा मार्गावर आकेशियाचे झाड कोसळले असून ते झाडांमध्येच अडकून असल्याने धोका निर्माण झाला आहे. ...
कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील ठकसेन श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकरचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. नोकरीच्या आमिषाने त्याने आणखी एकाला लाखोंचा चुना लावला आहे. सिद्धेश खंडू सावंत ( रा.फळसेवाडी, वरवडे ) असे त्या युवकाचे नाव असून त्याच्याकडून १ लाख ७९ हजा ...
गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. ...
गगनबावडा (कोल्हापूर) तालुक्यातील मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या अनेक चाकरमान्यांची वाहने रस्त्यात अडकली आहे. ...