वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास मिळणाऱ्या शासकीय आर्थिक मदतीतून आमदार वैभव नाईक यांनी शेडगे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. ...
कणकवली तालुक्यातील ७० टक्के भात शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकर्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कणकवली शिवसेनेकडून मंगळवारी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी ...
कोकणच्या गांधींची महती जर खऱ्या अर्थाने कोकणातील बांधवांमध्ये पोहोचली तरच विश्वात्मक अशा महात्मा गांधींचे महत्व या कोकणातील जनतेला समजू शकेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ...
मालवण तालुक्यातील खैदा-कातवड येथील संतोष उर्फ बाबू शिवराम परब (३८) यांचा काविळीच्या आजाराने शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. परब यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट ...
सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांनी स्वत: भातशेतीवर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तत्काळ भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. ...
देवगड येथील मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल, असे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी तांबळडेग व कुणकेश्वर येथे मच्छिमारांना दिले. ...
नुकसानग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या असून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. असे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ...
अवेळी पडलेल्या पावसामुळे कोकणात सर्वत्र भातशेतीचे नुकसान झाले आहे. शासन नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलून बदल करण्याची मागणी करणार आहे, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले. ...