संपूर्ण राज्यात व्हेंटिलेटरचा प्रश्न कोरोनाच्या काळात प्रामुख्याने गाजला मात्र शासन सर्व परस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटरचा पुरवठा करत आहे. ...
कणकवली नगरपंचायत व्यापारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, शहरातील प्रमुख नागरिक यांचा बैठकीत २० ते २७ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या कालावधीतील आठ दिवसांचा बाजार खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी ...
बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा डिगवाडी नाबर स्कूलजवळ दुपारच्या सुमारास समोरून अचानक आलेल्या वाहनाला बाजू देताना टेम्पोला अपघात झाला. साईडपट्टीच्या धोकादायक कामामुळे अपघात झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चालकाला किरकोळ दुखापत झाली ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण जोरदार वाढू लागले आहे. गेल्या अकरा दिवसांत तब्बल २७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत एकूण ५४ बळी गेले आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचण्यांचा वेगही वाढविला आहे. मात्र, चाचण्यांबाबत अनेकांच्या मनात ...
राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ४५ लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये . कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसूबा हानून पाडण्यासाठी राज्यभरातील स्वंयसहायता समुह सुमारे ४ लाख पोस्टकार्ड ...
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मधुसुदन बांदिवडेकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपच्यावतीने शोकसभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. ही सभा व्हर्चुअल माध्यमातून घेण्यात आली. ...
कणकवली शहरात वाढणारा कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता २० ते २७ सप्टेंबर या कालावधीत कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या सभेत घेण्यात आला आहे. या कालावधीत शहर १०० टक्के बंद रहाणार आहे. ...
रक्षाबंधन सणाला करवंटीपासूनच्या राख्यांचा नवा ब्रँड निर्माण करणाऱ्या मालवणातील विकल्पच्या टीमने आता दिवाळी सणासाठी पुन्हा एकदा नारळाच्या टाकाऊ (जळाऊ) करवंटीपासून सुबक, आकर्षक, पर्यावरणपूरक वस्तूंचा विकल्प निर्माण केला आहे. ...