वरुणराजाची पुन्हा एकदा अवकृपा झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळातून शेतकरी सावरत असतानाच यावर्षी दुष्काळाचे संकट दारावर येऊन उभे ठाकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके करपून जात असून
...
मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर रविवारी (दि.५) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन चार तास चालले. एकदाचे आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बाहेर आले. मात्र, सवाल जबाब होत असल्याम
...
भारताचा स्वातंत्र्य लढा राजकीय गुलामगिरीच्या विरोधात होता. मात्र हैदराबादचा मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक, शैक्षणिक स्वातंत्र्यासाठीचा लढा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ.जनार्
...
व्हॅट (मूल्यवर्धित कर)मध्ये नोंदणी असणारे ६६६ व्यापारी नंतर जीएसटी (वस्तू व सेवाकर)मध्ये समाविष्ट झालेच नाहीत. या व्यापा-यांची यादीच केंद्रीय जीएसटीएने राज्य जीएसटीकडे सोपविली आहे. त्यांना रिर्टन दाखल करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे.
...
महसुली तूट भरून काढण्यासाठी महावितरण कंपनी ही सर्वसामान्य वीज ग्राहकांना १५ टक्के दरवाढीचा ‘शॉक’ देणार आहे. यासंदर्भात महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला असून, त्यावर वीज ग्राहकांची भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाने महसूल
...