राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. शासकीय कामासाठी कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पैठण, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, वैज
...
आजघडीला जिल्ह्यातील तब्बल तीनशे गावे आणि तेरा वाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्याठिकाणी ३१९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
...
देवळाई चौकात वाहतूक सिग्नलवर पतीसह दुचाकीवर जाणाऱ्या एका गर्भवती महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार असलेला महिलेचा पती अपघातात दूरवर फेकला ज
...
औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी यो
...
जायकवाडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला यंदा २० टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस पडला नाही, तर जायकवाडीतील पाणीसाठा चिंतादायक ठरू शकतो.
...
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीची हकालपट्टी करणारे ११५ नगरसेवक मागील काही दिवसांपासून पुन्हा कंपनीला आणण्यासाठी ‘रेड कार्पेट’ अंथरूण बसले आहेत. २४ जुलैपासून कंपनीचा एकही अधिकारी राजकीय मंडळींना भेटण्यासाठी येण्यास तयार नाही. सर्वसाधारण सभेत मंजु
...
‘मुंबई, कल्याण, मिलन, राजधानी, श्रीदेवी ’ अशा विविध नावाने मटका अड्डे सुरू असल्याचे लोकमतने रविवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले. विशेष म्हणजे या अड्ड्यांवर आॅनलाईन लॉटरीसारखी मटक्याची नावे आणि आकड्यांचे फलक दर्शनी भागावर बिनधास्त लावलेले
...