औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांची भाजप आणि शिवसेनेशी जवळीक वाढू लागली आहे. किंबहुना आ. जलील यांनाच सोबत घेऊन युतीचे मंत्री व आमदार राजकीय आखाड्याबाबत चर्चा करताना दिसू लागले आहेत.
...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने किमान दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी एनएसयूआयतर्फे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी कोठेही गोंधळाचा प्रकार समोर आला नाही. मात्र, २२५ परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या २२५ सहकेंद्रप्रमुखांपैकी केवळ ६१ जणच दाखल झाल्याची माहिती समोर आली आह
...
बास्केटबॉलमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी महानगरांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशेष भृगुवंशी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
...
सिडको प्रशासनाकडे मागणी करुनही हॉटेल बंद होत नसल्याने मद्यपीच्या उपद्रवाने त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी सोमवारी रात्री हॉटेलवर हल्लाबोल केला. संतप्त जमावाने सुरक्षा रक्षकासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बेदम चोप देत हॉटेलची तोडफोड केली. या घटनेत दुचा
...
अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात
...