रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ गावांना ६९ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५२ कोटी ७८ लाख रुपये इतका ...
मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे. ...
प्रवासात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी लसीकरणाच्या सर्टिफिकेटची मागणी केल्यानंतर मोबाइलवरच शोधावे लागते. मात्र, केंद्र सरकारने यासाठी व्हाॅट्सॲप हेल्पलाइन उपलब्ध करून दिली असल्याने या क्रमांकावर केवळ एका मिनिटात हे प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. ...
खोकल्याचे औषध, पोटदुखीवरचे औषध, झोपेच्या गाेळ्या यासारख्या औषधांचा वापर नशेसाठी करण्याचे प्रमाण तरुणाईत वाढू लागले आहे. मात्र, त्याचे शरीरावर तात्काळ विपरीत परिणाम दिसू लागतात. ...
या सभेत आंबडवे येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यात आले. प्रथमच या गावात ही सभा घेण्यात आल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले. ...
रस्त्यात पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने ही वाहतूक खोळंबली होती. घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या ...
तब्बल १८ दिवसांनी खेड आगारातून बसफेरी सोडण्यात आली. या फेरीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक असे सुमारे पंचवीस प्रवासी गाडीतून मार्गस्थ झाले. ...