कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता सुरु झाल्या असली तरी एक्स्प्रेस गाड्यांमधील एसी डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांना दिली जाणारी ब्लँकेट्सची सुविधा अजूनही बंदच ...
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बुधवार १ डिसेंबरला होणार आहे. संचालक निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या सहकार ... ...
अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला मिऱ्या येथील जमीन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी भाडेपट्ट्यानी दिली आहे. या जमिनीचा कंपनी औद्योगिक वापर करत असल्याने आणि वापरास कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी याबाबत कंपनीस न ...
कुणबी समाजाला विधान परिषद द्या हे बोललो तर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या?. अंगावर आलात तर भास्कर जाधव शांत बसणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे. ...
लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गटगणांची पुनर्रचना होणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ५५ ऐवजी ६२ गट होणार आहेत तर पंचायत समितीच्या ११० गणांऐवजी १२४ गण होणार आहेत. ...