मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावरील अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
शुक्रवारी सादर झालेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पदरात फारसे काही पडले नाही. ...
पावसाळा संपल्यानंतर हवेतील गारवा कायम राहून सुरू असलेल्या हिवाळ्याची तीव्रता कमी होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. ...
जिल्ह्यात शनिवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाची रिपरिप आणि रिमझिम पाहण्यास मिळाली. सकाळपासूनच ढगाळ हवामानामुळे वातावरणात दिवसभर सर्वत्र गारवा जाणवत होता. ...
प्रेम प्रकरणाला व विवाहाला विरोध असल्यामुळे प्रेमीयुगुलाने कसारा घाटात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. ...
सॅटीस परिसर फेरीवाला धोरणांतर्गत नो-हॉकिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील या परिसरात फेरीवाले असणार नाहीत, ...
दरड कोसळून २००५ मध्ये दासगावात मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. या दुर्दैवी घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ...
संपूर्ण कोकणातील ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावर कोळी बांधवांची वस्ती असून मासेमारी हा प्रमुख व्यवसाय प्रामाणिक व निष्ठापूर्वक करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असतात. ...
रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अवकाळी पावसास सुरुवात झाली. ...
काल मांडण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला चांगलीच लॉटरी लागली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मध्य ...