मध्यमवर्गीयांना काहीच फायदा नसून फक्त पायाभूत सोयीसुविधांवर जास्त लक्ष देण्यात आल्याचे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. ...
हिवाळा संपण्यापूर्वीच मुंबईत अवेळी पावसाला सुरुवात झाली आहे़ यामुळे मुंबईत ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांच्या कामांनी मुंबईकरांची दैना उडविली आहे़ ही कामे पावसाळ्यापर्यंत रखडणार, ...
नेरूळ येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ही मुलगी शिकत असलेल्या रेड कॅमल प्रीस्कूलमधील शिक्षकानेच हा प्रकार केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...
ऐरोलीमधील पोस्ट कार्यालय वेळेवर सुरू होत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अर्धा ते एक तास कार्यालय उशिरा सुरू होत असल्यामुळे नागरिकांमधील संतापाची लाट आहे. ...