महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना आता वर्षातील ३६५ दिवसही आपली दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. या दुकानांना आतापर्यंत आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक होती. ...
राष्ट्रीय आपत्तीत गारपीट आणि अवकाळी पाऊस तसेच वीज कोसळून झालेल्या नुकसानीचा समावेश नसल्याने केंद्र सरकार अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई देऊ शकत नाही. ...
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका राज्याला भीषण पद्धतीने बसलेला आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, भुईमूग, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांहूनही कमी झाले आहे; ...
बहुचर्चित चाँद मदार हत्याकांडातून विशेष मकोका न्यायालयाने तेलमाफीया मोहम्मद अली अबू कादर शेखची पुराव्यांअभावी सुटका केली़ याच्यासह अजून सहा आरोपींचीही न्यायालयाने सुटका केली़ ...
भाजपाचा प्रभाग क्र. ३६ मधील नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य अश्विन कासोदरिया यांनी एका तेरावर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरांतील गरीब, महिला बचत गट आणि फेरीवाल्यांच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय उपजीविका अभियान राबविण्यात येत असून, यामध्ये राज्यातील ५३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे़ ...