गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पार चढलेला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सतत बदलणाऱ्या हवामानामुळे मुंबईकरांना सर्दी, खोकला असा त्रास सुरू झाला आहे. ...
लाखो भाविकांच्या सोयीसुविधांबरोबरच कायदा व सुव्यवथा चोख राहावी याचा नियोजनांची सभा डहाणूच्या उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...
रायगड जिल्ह्यात साजरा होत असतानाच अलिबाग तालुक्यातील ताजपूर(रेवदंडा), शिळगाव (खोपोली), राबगाव (पाली) व सावेळे(कर्जत) या गावांमध्ये सशस्त्र मारामाऱ्या सुरू होत्या. ...