दिवाळी म्हटले की, आनंद, रोषणाई, अन् फटाकेबाजी आलीच... पण, प्रत्येकाच्याच घरात ही रोषणाई असतेच, असे नाही. ज्या भागात वीज, रस्ता यांची व्यवस्था नाही, ...
‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे म्हटले जात असले, तरी शहरातील काही मुले या उक्तीपासून वंचित असल्याचे चित्रही दिसते. आजही बालकामगार नावाची प्रथा अस्तित्वात असल्याचे ...
बारामतीच्या रेल्वे मार्गासाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भूसंपादनाचे काम मार्गी लागल्यानंतर येत्या तीन महिन्यांत बारामती - फलटण - लोणंद या नव्या रेल्वेमार्गाचे काम सुरू होणार आहे. ...
महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या कृषीसंजीवनी योजनेस ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेच्या धर्तीवर राज्यात पाणीपुरवठा संजीवनी योजना सुरू करण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. ...
नेट परीक्षार्थींना आता वर्गात पेन नेण्यास, घड्याळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर वर्गातच विद्यापीठातर्फे बॉलपेन देण्यात येणार आहे. ...
दिवाळीतील महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळच्या अभ्यंगस्नानानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत फराळ ...
मराठी रंगभूमीवरील मानाचे पान असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाचे रुपरी पडद्यावर भव्य दर्शन असलेली सांगीतिक भेट रसिकांना पाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार आहे़ ...