लोकसंख्या हे भारताचे बलस्थान आहे. यास चांगले शिक्षण देऊन जागतिक अर्थव्यवस्थाना भारत मनुष्यबळ पुरवू शकेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...
अनधिकृत जाहिरातफलक कोठेही, कशाही पद्धतीने लावले जात असल्याने शहराचे विद्रूपीकरण होते. कधी न्यायालयाचे निर्देश म्हणून, तर कधी दिखाऊपणासाठी महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन पथक अनधिकृत फलकांवर कारवाई करते. ...
उसने पैसे दिले नाहीत तसेच अविनाश धनवे यास भाई म्हणाला नाही या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दिघी फाटा परिसरात दुकाने, स्टॉल यांची तोडफोड केली. दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ...
आरोग्य विभागाशी संबंधित असो की अन्य कोणत्या विभागाशी संबंधित तक्रार सारथीवर संपर्क साधला तरी कोणी दखल घेत नाही. नागरिकांच्या समस्येचे निरसन होत नाही, अशा स्थितीत महापालिका व्हॉट्सअॅपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करीत आहे. ...
अंगणात खेळताना मोटारीखाली येऊन १४ महिन्याच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) रोजी सकाळी अकराच्या सुमारास दत्त मंदिरा शेजारी वाकड रस्त्यावर घडली. ...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरामध्ये डोंगरावरील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. ...
कर रूपातून जमा होणा-या जनतेच्या पैशांतून विविध मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यास प्राधान्य द्यावे. विविध धार्मिक सण, उत्सव, जयंती-पुण्यतिथी व सांस्कृतिक महोत्सव साजरे करू नयेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
महामेट्रो कंपनीने मेट्रोच्या स्टेशनसाठी महापालिकेकडे एकूण १२ जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये वल्लभनगर येथील वाहनतळाची जागा स्टेशनसाठी देण्याचा प्रस्ताव आहे. भूसंपादनप्रक्रियेची तपासणी करून संबंधित जागा मेट्रो प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात येणार आ ...