Pimpri Chinchwad (Marathi News) लोणावळ्याच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्यात वर्षाविहार करताना अचानक प्रवाह वाढल्याने ते कुटुंब वाहून गेले ...
वटपौर्णिमेच्या पूजेला फक्त साडी घातलेल्या महिलांनी जावं; संभाजी भिडे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता ...
लाखो वारकऱ्यांसमवेत संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले असून मुक्कामाच्या दिशेने वाटचाल सुरु ...
लाखो वैष्णवांसहित पालखी दोन्ही पालखी सायंकाळी पुण्यात मुक्कामी येणार ...
पुण्यात विठूमय वातावरण झाले असून सर्वत्रटाळ - मृदांगाचा गजर ऐकू येतोय ...
जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे चार ते पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले ...
सर्वधमीर्य एकोपा राहण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढण्यासाठी सर्व धर्मीय ऐक्य दिंडी महत्त्वाची ठरणार ...
एक सशक्त संस्कारी पिढी घडण्यासह अनेक उत्तम कीर्तनकार, गायक, वादकही तयार होत आहेत ...
कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे, विजेची बचत, पाण्याचे नियोजन, वृक्षतोड टाळणे असा संदेश वारीतून देणार ...
प्रस्थानावेळी माउली ज्ञानेश्वरी लिहित असतानाचा प्रसंग रेखाटण्यात आला असून तर निर्जीव भिंत चालविताना, रेड्यामुखी वेद बोलविणे अशा एकूण १५ प्रसंगांना रथावर स्थान देण्यात येणार ...