स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी प्रशासनाला २१ जून रोजी निवेदन सादर केले होते. मात्र, यातील मागण्या पूर्ण न झाल्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता वसमत रोडवरील काळी कमान येथे पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले ...
परभणी : ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारने पाच जिल्ह्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे राज्य सरकार ... ...
यावेळी त्यांनी जिंतूर-परभणी रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून अतिशय संथगतीने चालू असून, दर पावसाळ्यात या मार्गावरून वाहतूक करण्यास प्रवाशांना ... ...