‘काहींच्या मते मी पुनरागमन केले आहे. पण खरं म्हणजे, तो छोटा ब्रेक होता. हे माझ्या कामगिरीतील सातत्य आहे,’ या शब्दात नेमबाज तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुलमधील कामगिरीचे समर्थन केले आहे. ...
बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा यजमान देशाचा निर्णय युवा नेमबाजांसाठी नुकसानदायी ठरेल, असे मत गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून परतलेला आघाडीचा नेमबाज जितू राय याने व्यक्त केले आहे. ...