ब्रिटिश १९४७ साली जरी भारत सोडून गेले, तरी आपण त्यांचे कायदे आजपर्यंत वापरत होतो. त्यांनी भारतीय वसाहतीला लागू केलेल्या भारतीय दंड संहिता, १८६०, फौजदारी अधिनियम १९७३, भारतीय पुरावा कायदा १८७२ या कायद्यात बदल करणे गरजेचे होते. ...
Rain In Delhi: मागच्या दोन तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ...
Rain in Delhi: दिल्लीत काल रात्रीपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत एकूण 228.1 मिमी पाऊस झाला आहे. हा जूनमध्ये नोंदविलेला सर्वाधिक पाऊस आहे. ...
कर्नाटकात आणखी तीन उपमुख्यमंत्र्यांची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शनिवारी सांगितले की, पक्षाच्या हितासाठी पक्षकारांनी जाहीर वक्तव्ये करणे टाळावे. राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी एक उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
JDU Politics: नितीशकुमार सध्या एनडीएत आहेत. ते कधी नाराज होऊन बाहेर पडतील याची वाट विरोधक पाहत आहेत. नितीशकुमारांनी ८ ते ९ वेळा सत्तेतील साथीदार बदलले आहेत. ...