टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने १५५ कर्मचारी सदस्यांना त्यांना कंपनीतून बाहेर काढल्याच्या नोटिसा पाठवाव्या लागल्या आहेत. ...
केदारनाथ मंदिराच्या मागील डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फ खाली आला. ...
जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील आहेत. ...
VHP-Bajrang Dal Protest: असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेताना 'जय पॅलेस्टाईन' असा नारा दिला होता. ...
बिहारनंतर आता झारखंडमध्येही निर्माणाधीन पूल कोसळला आहे. गिरिडीहमध्ये अर्गा नदीवर ५.५ कोटी रुपये खर्चून बांधला जात असलेला पूल कोसळला. ...
Sunita Williams : काही दिवसापूर्वी सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर तिसऱ्यांदा अवकाशात गेले आहेत. दरम्यान, आता त्यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. याबाबत आता इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी नवीन अपडेट दिली आहे. ...
२०३० पर्यंत देशात सुमारे ९६ टक्के स्मार्टफोन वापरकर्ते असतील, असा अंदाज आहे. ...
ओॲसिस शाळेचे प्राचार्य एहसानुल हक यांना ‘एनटीए’द्वारे ५ मे रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी शहर समन्वयक म्हणून नियुक्त केले होते. ...
हरयाणातील प्राथमिक शाळांमध्ये चार लाख मुलांना बनावट प्रवेश दिल्याचे प्रकरण समोर आले. ...
बोस यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाच्या दोन तक्रारी दाखल. ...