नाशिक : आतापर्यंत विरोधकांच्या भूमिके त आंदोलने, निदर्शने, निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून, जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्ष ...
पश्चिम वाहिनी नद्या प्रवाही वळण पद्धतीने पूर्व वाहिनी करून त्रूटीच्या गिरणा खोºयात हक्काचे पाणी मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी वांजूळपाडा पाणी संघर्ष समितीची बैठक माजी आमदार शांताराम अहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वांजूळ पाणीप्रश्नी कसमादे परिसरात ...
येथील नाशिक - कळवण रोडवरील कृष्णा ट्रेडिंग कंपनीच्या गुदामातून द्राक्षबागांसाठीच्या तारा, अँगल, हार्डवेअर साहित्य व सिमेंटची चोरी करणाºया चौघाना पोलिसांनी गजाआड केले आहे. ...
बागलाण तालुक्यात चौगावपाठोपाठ कुपखेडा येथेही शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंबबाग खाक झाली आहे. गुरुवारी (दि. १) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वीज वाहिनीत शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून डाळिंब-बागेला आग लागली. यात दहा लाखांचे नुकसान झाल् ...
मनमाड - मालेगाव रोडवर तालुक्यातील कुंदलगाव शिवारात शुक्रवारी (दि. २) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारचे अचानक टायर फुटल्याने कार पलटी होऊन दोन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. ...
विहिरीच्या पाण्याची पातळी घटल्याने शेतातील लागवड केलेला कांदा पीक पाण्याअभावी करपू लागल्याने कांदा, गहू, हरभरा आदी पिके सोडण्याची वेळ खामखेडा परिसरातील शेतकºयांवर आली आहे. ...
होळीच्या दुसºया दिवशी होळीभोवती देव नाचवून त्यांना नदीत अंघोळ घालण्याच्या येथील पारंपरिक प्रथेप्रमाणे परिसरात मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराज, भोले शंकर, संभाजी महाराज, श्रीकृष्ण आदी देवांची वेशभूषा करून देव नाचविण्यात आले. इगतपुरी तालुक्यात ठिकठ ...
येणाया विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर जिंकेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कनेते बबन थोरात यांनी मालेगाव येथील शिवसेनेच्या मेळाव्याप्रसंगी केले. ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात व आनंदात साजरी करावी. मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करून शिवजयंती उत्सव डीजे मुक्त साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले. ...
अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढवायचे आहे. गेल्या वर्षी ८५० संस्थांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यावर्षी राज्यातील पाच हजार संस्थांचे बळकटीकरण करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. राज्य समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र समृद्ध हो ...