प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला अवघा आठवडा उरला असताना कार्यक्रमांसह निमंत्रणपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. ...
बहुतांश देशांमधील संविधान राजाला, प्रेषिताला, देवाला अर्पण करण्यात आली आहेत. मात्र, भारताचे संविधान हे देशातील सामान्य जनतेला अर्पण करण्यात आले असून, त्याच्या हिताचा विचार करणारे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने संविधान साक्षर होण्याची गरज असल्याचे प ...
जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ अंतर्गत प्रति दिन, प्रति माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष असल्याने २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी अभियान स्वरुपात काम करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव ...
बेलतगव्हाण गावातून पायी जाणाऱ्या सुनीता मच्छिंद्र भोसले (रा. सूर्यवंशी मळा, माऊलीनगर) यांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना बुधवारी (दि.२४) रात्रीच्या पावणे नऊच्या सुमारास घडली. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही ...
राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत ४९७ आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल स्कूल सुरू आहेत. या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येते. या आश्रमशाळांपैकी १२१ आश्रमशाळा ...
आपल्या वडिलांसोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत वडील दुचाकी घेण्यासाठी पैसे देत नसल्याने आरोपी सिद्धार्थ भगवान एडके याने त्याचे वडील भगवान एडके यांच्या डोक्यात दगडी पाटा टाकून ठार मारले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धार ...
नवीन आडगाव नाक्यावरील बँक ऑफ बडोदा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे एटीएम कार्ड हातोहात बदलून खात्यातून सुमारे एक लाख ५६ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना नवीन आडगाव नाक्यावरील ओमनगर येथे असलेल्या बँक ऑफ बड ...
मार्च २०१९ पासून बंद असलेल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या अडीच हजार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची बुधवार (दि. १)पासून घंटा वाजणार असून, शिक्षण विभागाने त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली आहेे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूतमोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी वनराई बंधाऱ्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. यामुळे जनावरांना, तसेच ग्रामस्थांना वापरासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरला आहे. ...