महावितरणने सहकार्याचे धोरण राबवून वीजदेयकात सुधारणा करावी. शेतकऱ्यांना वाजवी वीज बिले व त्यात ५० टक्के सूट द्यावी. तरच शेतकरी त्यांचे वीज बिल भरू शकतील. शेतकऱ्यांना जेरीस आणून डी.पी. बंद करण्याचा मार्ग अवलंबला तर शेतकरीही जशास तसे उत्तर देतील, असा सज ...
महावितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीसाठी शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटाच लावल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजपचे आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २६) राष्ट्रीय महामार्गावर श ...
साहित्य संमेलनाची चळवळ ही शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील रुजावी. त्यासाठी इगतपुरी सारख्या ग्रामीण भागात कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून पुंजाजी मालुंजकर आणि सहकारी हे सलग २२ वर्षे साहित्य संमेलन भरवत असून खरोखर हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाशिक ...
मनमाड शहरातील चंद्रभागा लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या खाकीबाग भागामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरातून अचानक धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. अचानकपणे लागलेल्या आगीमुळे परीसरात एकच खळबळ उडाली. चहा करत असताना सिलिंडरचा स्फोट झाल ...
मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राज्य महामार्गावरील रेल्वेपुलावर सकाळच्या सुमारास ट्रक बिघडल्याने जवळपास पाच तास वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी एक वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. तसेच चांदवड-मनमाड या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम सुरू असून ...
Murder of BJP Mandal president in Nashik : सातपूर पोलीस ठाण्यात भाजपाचे आमदार शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी ठाण मांडले आणि शहरात राजरोस हत्या होत असल्याने पेालीस आयुक्त दीपक पांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली ...
राकेश टिकैत गुरुवारी हैदराबादला गेलो होते, त्यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे औवेसी यांना उधळलेला बैल, अशी उमपा देत बोचरी टीकाही केली ...
रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगून नांदगावच्या आठ तरुणांना १ कोटी १५ लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी नांदगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. हनुमाननगरातील परफेक्ट सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश्वर ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या शनिवारी (दि. २७) करण्यात येाणार असल्याने या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...
जिल्ह्यात तब्बल दाेन महिन्याच्या कालावधीनंतर अचानकपणे कोरोनाच्या पाच बळींची नोंद झाली आहे. त्यात चार मृत्यू नाशिक ग्रामीणचे, तर १ नाशिक शहरातील असून, एकूण बळींची संख्या ८७१५वर पोहोचली आहे. ...