आयपीएल दरम्यान, विराट कोहलीने एक विशेष मुलाखत दिली, ज्यात तो २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलला. कोहलीने सांगितले की त्याला २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळायचे आहे, पण त्याची एक स्पष्ट अट आहे की, त्याला स्वतःला वारंवार सिद्ध करण्याची गरज वाटू नये.