सातपूर : सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारागाड्या ओढून सातपूरगावात भवानी मातेचा यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. बारागाड्या ओढण्याचा मान यावर्षी मंगेश निगळ या युवकास देण्यात आला होता.गेल्या १२६ वर्षांपा ...
नाशिक : शिवसेनेची राज्यात सत्ता आली खरी, परंतु या दरम्यान, स्थानिक पातळीवरील गटबाजी किंवा अन्य कारणाने अनेक कार्यकर्ते दुरावले गेले. अशा दुरावलेल्या आणि नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे काम शिवसेनेने नवनियुक्त महानगरप्रमुख सचिन मराठे यांच ...
नाशिक : भल्या सकाळी रांगोळ्या आणि पताक्यांनी सजविलेले रस्ते, त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात ब्रह्मध्वज नाचवत निघालेले तरुण आणि पारंपरिक वेशभूषेत असलेल्या महिलांचे नृत्य अन् मर्दानी खेळ... विविध रस्त्यांवरून निघालेल्या स्वागतयात्रांमुळे नाशिककरांनी रव ...
सिन्नर : तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीला शनिवारी (दि.१७) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनी रात्री बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. ...
सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावरील खोपडी शिवारातील दत्त मंदिराजवळ इट्रिका कारने टॅक्टरला शनिवारी (दि.१७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातात टॅक्टरचालक मोतीराम लक्ष्मण दराडे (५५ , खोपडी ) जागीच ठार झाले तर इतर दोन प्रवासी गंभी ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास शिवारात वस्तीसमोर दिवसाढवळ्या तीन बिबट्यांनी ७ शेळ्या फस्त केल्याची घटना शनिवारी (दि.१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. ...
कळवण : तालुक्यातील दळवट येथील वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारा जीर्ण झाल्याने तुटू लागल्या असून शनिवारी दुपारी शासकीय गोदामाजवळ जीर्ण झालेली तार तुटल्याने विश्वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाला त्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ...
देवळा : येथे झालेल्या आमसभेत वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता भाऊसाहेब वेताळ यांनी रोहित्र बदलून देण्यासाठी पाच हजार रुपये घेतल्याचा आरोप मेशी येथील शाहू शिरसाठ या शेतकऱ्याने केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव आमसभेत करण्यात आला. यावेळी जिल्ह ...
नांदगाव : कांदा विक्री करून घेतलेला धनादेश दीड ते दोन महिने वटला जात नाही व सदर धनादेश बाउन्सदेखील होत नाही. कित्येक दिवस सदर धनादेश बॅँकेत पडून असतात, अशी कैफियत (शेतकऱ्यांकडून) बाजार समितीकडे केली जात आहे. या सततच्या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आह ...
सुरगाणा : एकजूट व ठाम निश्चय असला व शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला तर प्रश्न सुटू शकतात, हे लाल बावट्याने नाशिक ते मुंबई असा दूर अंतरावरच्या पायी निघालेल्या मोर्चाने दाखवून दिल्याचे प्रतिपादन माकपचे आमदार जे. पी. गावित यांनी केले. सुरगाणा येथे शनिव ...