श्रीरामनगरमधील भर वस्तीत असलेल्या लघुउद्योगांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. श्रीरामनगरमध्ये बंगले आणि अपार्टमेंट व सोसायटी दिवसागणिक वाढतच आहेत. लोकसंख्याही त्याबरोबर झपाट्याने वाढत आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुभाषरोड भागातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...
बळीराजा जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिव रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे, पण नुकत्याच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर पथदीप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येथे त्वरित पथदीप बसविण्यात यावेत, अशी मा ...
कामाप्रती निष्ठा हे लष्कराचे ब्रीद असून, आपण नेहमी कर्तव्याने प्रशासनिक काम केले आहे. यापुढेही दिल्लीत असलो तरी देवळालीकरांच्या मदतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बोर्डाचे मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांनी केले. ...
इंदिरानगर : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील गजरे विक्रेत्यांची मुजोरी काही थांबेना. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळेस कारवाई करूनसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिसराला यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त के ...
हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत गेल्या काही दिवसांपासून मृत जनावरे फेकण्याचा प्रकार सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमाराला परिसरातील गोठेधारक मृत जनावरे पाटालगत फेकून देत असले तरी मनपा प्रशासनाचे दुर्लक ...
भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतेक त्रस्त शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड थांबविली आहे. यामुळे परिसरातील भाजीपाला नर्सरीचालकांना तयार भाजीपाल्याची रोपे फेकून द्यावी लागत आहे. ...
दिंडोरी रोडवरील जलविज्ञान प्रकल्पात असलेल्या झाडाझुडपांना पाटकिनारच्या झोपडपट्टीतील काही टवाळखोरांनी आग लावून दिल्याची घटना बुधवारी (दि. १८) दुपारी उघडकीस आली. या घटनेनंतर पंचवटी अग्निशमन दलाचे जवान व पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाळलेले गवत व ...