विल्होळी येथे जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांचे जय बाबाजी भक्त परिवार व विल्होळी ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
जनसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत मानून अनेक सेवाभावी संस्था-संघटना कार्य करतात. परंतु त्यात सातत्य नसते. विशिष्ट कालखंडानंतर हा उपक्रम खंडित होतो. याला कारण म्हणजे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हा सामाजिक बांधिलकीचा वारसा पोहचत नाही. ...
शहरातील ५७५ धार्मिक स्थळे कायदेशीर करण्यासाठी उच्च न्यायालयाने मुदत दिल्याने संबंधिताना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे न्यायालयाचे आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र भाजपा अंतर्गत श्रेयवाद सुरू झाला आहे. ...
वीज बिलाच्या वाढत्या थकबाकीला प्रतिबंध करण्यासाठी महावितरण कंपनीकडून नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे ...
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘अटल आरोग्य वाहिनी’ अभियानांतर्गत नाशिक विभागातील आश्रमशाळांसाठी २६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. ...
शहरातील वाहतूक व वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी कायद्याची विविध आयुधे उपसणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांना आपल्याच कृतीचा विसर पडला असून, परिणामी वाहनचालकांची दिशाभूल होऊन त्यातून गोंधळ व बेशिस्त वाहतुकीला निमंत्रण मिळत आहे. ...
नाशिकरोड : राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीयांच्या वेतनातील तफावत दूर कराव्यात आदी प्रलंबित मागण्यांसाठी व्यवसाय शिक्षण व ... ...
श्रद्धाविहार कॉलनीत इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका पाहता, पोलीस बंदोबस्तात विरोध मोडून महापालिकेने नवीन ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश ...
टोमॅटोची अचानक आवक वाढल्याने परिसरातील उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, शनिवारी गिरणारे बाजारपेठेत शेतक-यांनी अक्षरश: व्यापा-यांची विनवणी करून खरेदी करण्याचा आग्रह धरला, परंतु मिळत असलेल्या अल्प भावामुळे काही शेतक-यांनी आपला माल घरी नेला तर काहींनी ...