रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिक शहर एक उत्तम पर्याय असल्याचे नाशिक क्रिकेट असोसिएशनने सिद्ध करून दाखविले आणि त्यामुळेच नाशिककरांना पुन्हा एकदा रणजी सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
नाशिकला रणजी क्रिकेट सामना मिळणे ही खरोखरीच अभिमानाची बाब आहे. महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनने जबाबदारी सोपविल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ...
खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे यंदा रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना भेटणे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेणे काहीसे कठीण झाले आहे. ...
महापालिकेच्या वतीने दररोज सकाळ व सायंकाळच्या सुमारास मनपा कर्मचा-यांकडून साफसफाई करण्यात येत असली तरी काही कर्मचारी हे कामचुकारपणा तसेच कामावर उशिराने हजर राहत असल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बुधवारी सकाळ ...
तत्त्वज्ञ, विचारवंत आणि मानवी जीवनाचे भाष्यकार जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक मूळ साहित्य आणि त्याला अनुरूप अशा छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि. १४) ते रविवार (दि. १६) असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मुंगसे शिवारात मद्याची वाहतूक करणारी मारुती कार बुधवारी (दि़ १२) दुपारी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली असून, कार व मद्यसाठा असा १ लाख १ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली. हजारो कामगार एकत्र आल्याने प्रशासनाला अखेर पोलीस बंदोबस्तात नाव नोंदणी करावी लागली. ...
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यात सध्या कंत्राटी आणि मानधनावर असलेल्यांना संधी देण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. ...
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींच्या हद्दींमधील गावांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबाला या दोन वर्षांत कन्यारत्न प्राप्त झाले आहे, अशा शेतकरी कुटुंबांनी स्त्रीजन्माचे स्वागत शेतजमिनीच्या बांधावर दहा रोपांच्या लागवडीने करावे, यासाठी ‘कन्या वनसमृद्धी’ योजना ...
मानोरी : मागील दीड महिन्यापासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. आजच्या परिस्थितीत शेतकरी सर्वच बाजूने त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतमालाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्याने आर्थिक उलाढाल म ...