नाशिक : विवाहाबाबत प्रत्येकाच्या तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाईलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडीयामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तींबरोबर संवाद साधून त्याच्य ...
नाशिक : दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून युवकावर वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़ अमोल ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, यापुढे जलाशय अथवा कालव्यातून पाणी चोरी करणार्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .त्याम ...
पेठ : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने राजकिय पक्षांबरोबर निवडणूक आयोगानेही आपली प्रशासकिय तयारी सुरू केली असून ईव्हीएम मशीनबाबत मतदारांमध्ये असलेले गैरसमज दुर करण्यासाठी आता व्हीव्हीपॅट (VVPAT) नावाचे नवीन मशीन विकॅसत करण्यात आले अस ...
वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलस ...
राजापूर : येवला तालूकातील राजापूर येथे टान्सफामॅर (डि.पी.) चोरीला गेल्याने राजापूर व परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. राजापूर येथील संतोष भाबड यांच्या शेतातील गट नंबर २६६ मध्ये पंचवीस हॉर्सपॉवरची डि. पी. अज्ञात चोरांनी चोरली. पोलावरील डि. पी. चो ...