कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या हल्ल्याचा नशिकमध्येही इंडियन मेडिकर असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. १४) निदर्शनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे हल्लेखोर ...
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनमुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत प्रगतिशील होणार असून, सदर योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकर मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ...
यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे आणि पौर्णिमेला प्रारंभ रविवारी दुपारी २ वाजता होणार असल्याने वटपौर्णिमा कधी साजरी करावी असा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, वटपौर्णिमा रविवारी (दि.१६) साजरी करावी असे पंचांगक ...
दिंडोरी तालुक्यातील सारसाळे येथील युवक लक्ष्मण गणपत वाघ (२२) याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
मालेगाव तालुक्यातील अजंग-रावळगाव येथील शेती महामंडळाच्या जागेवर औद्योगिक वसाहतीचे फलक अनावरण व भूखंड नोंदणीचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. ...
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्यापही शासनाकडून शिक्षक बदल्यांची कार्यवाही सुरू न करण्यात आल्याने शिक्षकांबरोबरच शिक्षण विभागाचीही घालमेल वाढली असून, शनिवारी शासनाकडून आदेश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसर ...
नांदगाव येथील चारा छावण्यांमध्ये चाऱ्याअभावी ५० ते ५५ गुरे दगावली असून, त्यामध्ये ४० ते ४५ गायींचाच समावेश होता. या गायी वाचविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने मुख्यमंत्र्यांवर गोवंश हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत ...