नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली. सभेत विरोधी पॅनलच्या काही कार्यकर्त्यांनी तोंडाला काळीपट्टी बांधून हातात वेगवेगळे मजकूर लिहिलेल ...
सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत १ जून २०१५ रोजी रात्रीच्या सुमारास एका वाइन शॉपचालकावर हल्ला करून सुमारे १७ लाख ७६ हजार रुपयांची जबरी लूट करून दहा संशयित दरोडेखोर पसार झाले होते. या गुन्ह्यात सात संशयितांना अटक करून गुन्हे शाखा- १च्या पथकाने न्यायालयात द ...
अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित, एक विशेष आणि त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीद्वारे आत्तापर्यंत सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असून, आता एटीकेटी मिळविणाºया विद्यार्थ्यांसह सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत ...
नाशिक जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्टÑीय लोकअदालत शनिवारी (दि.१४) भरविण्यात आली. या अदालतीमध्ये प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व अशा एकूण ३ हजार ३५५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ...
एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीप्रमाणेच वास्तुशास्त्रातही उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या संकल्पनेतून आयडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट महाविद्यालयातच काल्पनिक शहर उभे करीत जिवंतपट साकारताना शहरात घडणाऱ्या विविध गोष्टींना नागरिकच ...
धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र शहरात घरफोड्या, दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन घटनांमध्ये भ ...
श्री जयरामभाई हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेला सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यात येत आहे. माजी विद्यार्थ्यांकडून एका वर्गाचे करण्यात येत असलेल्या नूतनीकरण करण्यात आले. या खोली वर्गाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला. ...
गेल्या महिन्यात सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी १९८३ च्या पोलीस अधिकारी बॅचमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या निवृत्तिवेतनातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ...
अपघातापासून ते वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जर उत्तम दर्जाचा प्रथमोपचार मिळाला तर संभाव्य मृत्युंपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यू टाळता येतात. यासाठी आपल्यातील प्रत्येकाने प्रथमोपचाराचे किमान प्रशिक्षण घेतले पाहिजे. अगदी गृहिणींनीदेखील असे ज्ञान घेतल्यास घराती ...
‘स्वच्छ भारत अभियान’च्या संकल्पनेप्रमाणेच सोशल मीडिया शुद्ध करण्यासाठी आणि मानवतेला अशुद्धता व धमक्यांतून बाहेर काढून टाकणे काळाची गरज बनली आहे. भारतीय सायबर कायद्यानुसार कोणतीही धोकादायक माहिती पोस्ट करणे हा गुन्हा आहे. ...