जिल्ह्णात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य स्तरावर ६३६ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केलेली असताना राज्य शासनाकडून मंगळवारी केवळ १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचेच अनुदान नाशिक जिल्ह्णातील श ...
वाहने भाडेतत्त्वावर घेत करारनामा करून विश्वास संपादन करत घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून रोख रक्कम मिळवून वाहनांचा अपहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथक ाने तीन वर्षांपूर्वीच पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा उपएजंटांच्य ...
अनेकविध कारणांनी झालेल्या विलंबनानंतर जिल्हा नियोजन समितीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ३४८ कोटींचा आराखडा तयार केला असला तरी राज्यात राष्टÑपती राजवट लागू असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अखर्चित निधीवर वादळी चर्चा झाली. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना सन २०१८-१९ वर्षातील २३० कोटींचा निधी अखर्चित असल्याच्या कारणावरून सदस्यांनी प्रशासनावर चांगलेच फैल ...
गोदाकाठ भागात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सायखेडा येथे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आठ दिवसांत चार दुकाने फोडणाºया टोळीला त्वरित जेरबंद करावे या मागणीसाठी व्यावसायिक, नागरिक यांनी संयुक्तरीत्या पोलीस ठाण्य ...
ओझर : नाशिक नंतर झपाट्याने वाढत असलेल्या शहरांमध्ये ओझर, पिंपळगावचा उल्लेख होऊ लागला असताना प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एसटीची साडेसाती अद्याप दोन्ही शहरांना भोगावी लागत असताना सामान्य प्रवासी, नोकरदार, व्यापारी सदर त्रासाला कंटाळले आहे. अ ...
सायखेडा : गोदाकाठ भागात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सायखेडा येथे चोरांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आठ दिवसात चार दुकाने फोडणाºया टोळीला जेरबंद करावे या मगणीसाठी व्यवसायिक, नागरिक यांनी संयुक्त रित्या प ...
खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसाने झालेल्या खरीप पिकाचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. त्याचे शेतकऱ्याला मोठे दु:ख झाले आहे. परंतु आता पाऊस उघडल्याने आणि शेतातील पाणी कमी होऊन जमीन सुकल्याने हे दु:ख बाजूला ठेवून शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तया ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून खंडित करण्यात आल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ...
नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद २००६ नंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण गटासाठी खुले झाले असून, त्यावेळी पंढरीनाथ थोरे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर मात्र सलग चार महिलांनी अध्यक्षपद भूषविले. यंदा तेरा वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने ...