शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडांच्या भूसंपादनावरून सुरू असलेल्या वादात शासनाने अंतरिम स्थगिती दिल्याने शनिवारी (दि.२९) महापौर सतीश कुलकर्णी यांनी बोलविलेली महासभा रद्द करण्यात आली आहे. स्थायी समितीने मात्र आठ सदस्यांच्या मुदत संपण्याच्या अखेरच्य ...
कवयित्री डॉ. माधवी गोरे यांनी सादर केलेली ‘असं कोणीच विचारत नसतं, काय हवंय तुला? पण कोणी विचारले तर म्हणेन ‘मला हवाय जन्म नवा’ या स्त्री जीवन आणि वृक्षाच्या जीवनातील साम्य दर्शविणाऱ्या कवितेसह कवी संजय गोरडे यांची कोºया कोºया कपाळावर आणि ज्येष्ठ कवी ...
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद शिवारात असलेल्या हॉटेल बार ओ बार याठिकाणी चालणाऱ्या अनधिकृत देशी व विदेशी मद्यविक्रीवर तसेच हुक्का पार्लरवर अवैध धंदे पथकाने शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी धापा टाकून सुमारे ५२ हजारांचा माल जप्त केला तसेच हॉटेल ...
शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...
शहरांचा विकास करताना तो पर्यावरण स्नेही आणि समतोल असायला हवा, त्याचबरोबर त्याच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन हवे, त्याचबरोबर शाश्वत विकास साधायला हवा, असा सूर शुक्रवारी (दि.२८) आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह-२०२० मध्ये मान्यवरांच्या ...
याज्ञवल्क्यांची मूर्ती मनाला प्रसन्नता देणारी असून, त्यातून सर्वांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल. केवळ मौखिक परंपरेद्वारा वेदांच्या शिक्षणाची परांपरा आजवर वैदिकांनी जपून ठेवली आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य सच्चीदानंद शेवडे महाराज यांनी केले. ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शासकीय कामातील दिरंगाई, गैरप्रकार आणि थकीत अनुदानाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था, पेयजल योजनेतील गैरप्रकार, शौचालयाचे थकलेले अनुदान आदी मुद्द्यांवर बैठक ...
वारंवार पैशाची मागणी करत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गळा आवळून खून करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी सुनील श्रीधर बावा याला पोलिसांनी शुक्रवारी (दि.२८) न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...