जानोरी : आंबे दिंडोरी (ता. दिंडोरी) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सागर गायकवाड व सुभाष वाघ यांच्या ग्राम विकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळून एक हाती सत्ता मिळाली आहे, तर कैलास गणोरे यांच्या पॅनेलला एकही जागा न मिळाल्याने त्यांचा दण ...
पेठ : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान तसेच भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पेठ नगरपंचायतीतर्फे जनता विद्यालय येथे विद्यार्थ्यांना आपली निसर्गाच्या प्रति असलेली जबाबदारी सांगण्यात येऊन निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेण्या ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नायगव्हाण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच श्रावण कांदळकर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील गजानन मित्र मंडळाच्या साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान झाले. कोरोनाची स्थिती पाहता शासन नियमांचे पालन करत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत व अटीशर्थीचे पालन करत उत्साहात मार्गस्थ झाली. ...
लोहोणेर : कोरोना महामारीला आळा बसावा म्हणून ऐन कोरोना काळात जीवावर उदार होऊन ज्यांनी कोरोनायोद्धा म्हणून काम केले, अशा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१९) कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ लसीकरण सत्र आयोजित केले होते. ...
वीरगाव : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलने बाजी मारत सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ ग्रामविकास पॅनलला सहा जागा मिळाल्या, तर विरोधी ब ...
कळवण : तालुक्यातील आदिवासीबहुल भागात अनेक वर्षांपासून बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानच्या कार्यकर्त्यांनी कळवण आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
कवडदरा : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेली भरपाईची रक्कम तहसीलदारांकडेच असून, ती तत्काळ शेतकऱ्यांना अदा करावी, अशी मागणी शेतकरी व इगतपुरी तालुका भाजपने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...