खरिप हंगामामध्ये विभागात ७४.३३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये वर्धा जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ तुलनेत ४ लाख ४ हजार ९५६ हेक्टर पेरणी झाली आहे. ...
राऊत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. वर्ष १९६१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ( कामठी रोड ) असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले. ...
नागपूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याबाबत ही मोहीम बुधवारपासून सुरू करण्यात आली. ...