वीज चोरीची समस्या महावितरणपुढे डोकेदुखी ठरली आहे. त्याचा परिणाम केवळ महावितरणच्या महसुलावरच होत नाही, तर प्रामाणिक ग्राहकांनाही भुर्दंड सोसावा लागतो आहे ...
देशाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांनी प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालय व संबंधित खंडपीठातील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दोन आठवड्यांची कपात ...