जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तांबापुरात दोन गटात एकमेकांत भिडल्याची घटना १४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध हाणामारीचा ...
जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना यावर्षी शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी संध्य ...
मालेगाव बॉम्बस्फोटात झालेल्या घडामोडीवर आपण बोलणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान आहे. मात्र, या प्रकरणात राज्य पोलीस विधी तज्ज्ञांच्या सल्लयानुसार कारवाई करेल, ...
बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांची नावे जाहीर करा ही मागणी जोर धरत असतानाच एका कंपनीने १३ बँकांना २००० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा महाघोटाळा समोर आला आहे. ...
‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाचे कार्य सुरू असल्याने शनिवारी पहाटेपासून वर्धा रोडवरील चिंचभुवन पूल ते सोनेगाव पोलीस स्टेशनपर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. ...