डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. ...
विदर्भातील साहित्यिकांनी अनेक दर्जेदार रचना केल्या आहेत. मात्र हे साहित्य लोकापर्यंत पोहचत नाही. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका हत्याप्रकरणात मयताचे मृत्यूपूर्व बयान संशयास्पद ठरवून तीन सख्ख्या भावांना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. ...
रेल्वेस्थानकावर प्रवाशांना अनेक अडचणी येतात. प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांची योग्य ती देखभाल न केल्यामुळे घाण साचून दुर्गंधी पसरते. ...
डॉ. भारती सुरेशचंद्र बत्रा हे उपराजधानीतील असे नाव आहे ज्यांच्या नावावर एक-दोन नव्हे तर, अनेक बाबतीत प्रथम महिला होण्याचा मान आहे. ...
शहरात ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचा एकत्रित विकास होणार आहेत. त्यात नऊ हजार कोटींच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे. ...
अनुष्का, अपूर्वा व कोमल या गरीब वस्तीत राहणाऱ्या १२ ते १६ वयोगटातील तीन मुली. एकीचे वडील हातठेल्यावर भाजी विकतात, ...
पत्नीच्या वर्तनाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. अभिषेक हिरालाल देशमुख (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. ...
गणरायाचे विसर्जन आटोपले आणि आपण निश्चिंत झालो. मात्र विसर्जनानंतर पाण्यात मिसळलेल्या रसायनामुळे आम्लाचे प्रमाण वाढले ...
सातवीत शिकणा-या मुलीशी मैत्री करून एका ३० वर्षाच्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ...