भंडारा जिल्ह्याच्या खैरलांजी येथे १२ वर्षापूर्वी भोतमांगे कुटुंबाचे हत्याकांड म्हणजे खोलवर रुजलेल्या जातीवादी मानसिकतेचे दर्शन घडविणारी अमानवीय घटना. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी ऐन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर टाकलेल्या ‘आरक्षणबॉम्ब’मुळे परत एक राजकीय वाद सुरू झाला आहे. ...
आदिवासी विकास महामंडळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना नोटीस बजावली ...
रेल्वेत एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला गुरुवारी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. ...