बकरी पाळायची आणि गरजेच्या वेळी विकायची एवढाच समज ग्रामीण भागात आहे. पण बकरीच्या निरुपयोगी घटकापासून उद्योगाला चालना मिळू शकते, हे दाखवून दिले यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी. जिल्ह्यातील सात हजारावर महिलांना बकरीपासून नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. बकरीच ...
अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा व्हावा, ही मागणी जोर धरत असताना विश्व हिंदू परिषदेनेदेखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राममंदिरासाठी लवकरात लवकर कायदा झाला नाही तर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा करण्यात येईल व व्यापक जनआंदोलन उभारण् ...
नागपूर विमानतळ खासगीकरणाच्या निविदेत जीएमआर एअरपोर्टने अतिशय कमी दराने निविदा भरली, एवढेच नव्हे, तर जीएमआरने एअरपोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडियालाही डावलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही निविदाप्रक्रिया संशयास्पद झाली आहे. ...
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याबाबत नवीन भूमिका घेतली आहे. पक्षातील तज्ज्ञांद्वारे जाहीरनामा तयार करण्याऐवजी थेट जनतेला सहभागी करून, त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी देशभर ...
अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचारासह आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीे शिबिर परिसरात ८० ओपीडी मार्फत तपासणी करण्यात येणार असून विविध पॅथीचे ७५० डॉक ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, ही अवघ्या मराठी जनांना लागलेली प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. साहित्य महामंडळ आणि तिच्या सर्व संलग्नित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी होणार असून या बैठकीन ...
दिवाळीत रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे बंद झाले आहे. दुसरीकडे इंटरनेटवर उपलब्ध अवैध सॉफ्टवेअर आणि बनावट आयडीच्या साहाय्याने दलाल तात्काळ ई-तिकिटांवर दरोडा टाकत आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला हॅक करण्यात येत आ ...
लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मुत्तेमवार- विरोधी ठाकरे गटाने उमेदवारी आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी हाल ...