विदर्भात बांबू उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबूच्या शेतीकडे आकर्षित करून त्यांची आर्थिक प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात बांबूवर आधारीत उत्पादनाचा स्टॉल महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाकडून लाव ...
बियाणे खरेदी करा, शेतात पेरा, पिकांना पाणी द्या, ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर उत्पादन चांगले येईल याची गॅरंटी नसते. पण शेतातील पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘मधुमक्षिका पेटी’ यावर रामबाण उपाय ठरत आहे. मधुमक्षिका पेटीमुळे शेतातील उत्पादन वाढण्याबरोबरच, वि ...
अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी, यासाठी देशभरात वातावरणनिर्मिती सुरू आहे. रविवारी अयोध्येप्रमाणे नागपुरात संघ परिवारातर्फे हुंकार करण्यात येणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षणमहाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या सभेला संत तसेच ...
साहित्य ही निरंतर निर्माण होणारी प्रक्रिया आहे. समाजात सातत्याने साहित्याचे सृजन होत असते. या सृजनाची निर्मिती करणारे लेखक, कवी, कथाकारांची लोक उपेक्षा करतात, मात्र ते चिरकाळ टिकणारे असते. अशा नवोदितांचे साहित्य चांगले की वाईट याची चिकित्सा होणे, त्य ...
तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की काहीही अशक्य नाही. घर बांधताना आता रेती, विटा आणि सिमेंटचे ढीग साठविण्याची गरज नाही, कारण आता घराच्या भिंती रेडीमेड उपलब्ध झाल्या आहेत. हो हे अगदी खरे आहे. वॉल पॅनल बाजारात उपलब्ध असून, त्याचा वापरही होऊ लागला आह ...
क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित हुंकार सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. सभेला ठिकठिकाणचे साधू-संत तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाय मोठ्या संख्येत कार्यकर्ते येण्याच ...
नोटाबंदीमुळे १०० जणांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब आहे. परंतु नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, नक्षलवादावर अंकुश लागून अनेकांचा जीव वाचला. त्यामुळे देशात नोटाबंदीवरील टीका बंद करून देशातील मोठमोठ्या संस्थांद्वारे नोटाबंदीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, असे प्र ...
जागतिक बँकेच्या सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जगाच्या धर्तीवर देशातही ग्रीन हायवेवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक मानकास इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) अधिवेशनात मंजुरी देण्यात आली असून या हायवेंना हिरवळी (ग्रीन) संदर् ...
मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भात अडीच लाख लिटर दुधाची खरेदी सुरू आहे. विदर्भात जिल्हा आणि तालुकास्तरावर मदर डेअरीचे मार्केटिंग करणे गरजेचे असून, दुधाचा वापर वाढविण्यासाठी लग्न, वाढदिवस आणि शालेय पोषण आहारात दूध वितरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन क ...
रस्ते व पुलांची बांधणी करीत असताना सिंचनाच्या दृष्टीनेही विचार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्रात १०० ‘ब्रिज कम बंधारे’ बांधण्यात येणार आहेत. हे बंधारे गोडबोले गेटच्या धर्तीवर आॅटोमॅटिक असतील. त्याचा लाभ सिंचनासाठी होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक ...