Nagpur News हिवाळी अधिवेशनासाठी बाटलीबंद पाणी उपलब्ध करण्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा खर्च केला जात असल्याची बाब ’लोकमत’ने उघडकीस आणली होती. अखेर पाच ते दहा टक्के कमी दरावर पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. ...
Nagpur News संत साहित्यात सुरुवातीला असलेली सामाजिकता कालांतराने ईश्वरवादाकडे वळली आणि त्यामुळे सामाजिक मूल्यांकडे संतांचे दुर्लक्ष झाले, अशी खंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त के ...