शेती आणि ग्रामीण भाग हे नाते समाजमनामध्ये घट्ट रुतलेले असले तरी, शहरांतील शेती वाढते आहे, रुजते आहे. आजच्या घडीला जगभरात 30 टक्के शेती उत्पादन शहरांतून होते आहे. एकेकाळी कारखान्यांची काजळी, धूर यांनी ग्रासलेली शहरे भाजी-फुलांचे मळे पिकवून हिरवी, ...
पाथरीचे ग्रामस्थ म्हणतात, साईबाबा आमच्या गावात जन्मले. बीडचे लोक म्हणतात, साईबाबांनी आमच्याकडे नोकरी केली. धुपखेडा म्हणते, आमचे गाव साईंची प्रकटभूमी आहे. आणि शिर्डी तर साईबाबांना वाटून घ्यायला तयार नाही! - हे सारे अचानक का सुरू झाले असावे, याचे उत्त ...
भारतीय संविधानास यंदा 70 वर्षे पूर्ण होत आहेत. ही वाटचाल किती यशस्वी झाली, राज्यघटनेने पाहिलेले लोकशाही प्रजासत्ताक संघराज्याचे स्वप्न कितपत साकार झाले व सध्याच्या परिस्थितीत संवैधानिक मूल्यांचे समकालिन्वताच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, यावर आ ...
मराठवाडा वर्तमान :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीला साई जन्मस्थानाच्या विकास आराखड्यासाठी शंभर कोटी रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली. त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाथरी हेच सार्इंचे जन्मस्थान असल्याचा निर्वाळा दिला. साई जन्मस्थानाच्या निमित ...
विस्तीर्ण, हिरवागार ऑस्ट्रेलिया. कांगारूंचा, समुद्राच्या फेसाळ लाटांचा, सोनेरी वाळूचा देश. इथे राहण्याचं स्वप्न पाहताना कधीच मनात आलं नाही की इथेही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. ...
गेली एकोणवीस वर्षं मी ज्या देशात राहातो, त्या ऑस्ट्रेलियाला दोनेकशे फूट उंच आगीच्या जळत्या भिंतीने वेढून टाकलं आहे. जिभल्या चाटत पुढे पुढे सरकणार्या या भिंतीनं वाटेत येईल ते गिळून टाकण्याचा सपाटा लावला आहे.. ...
एका व्यक्तीला योग्य तेवढंच पाणी भरून वाहून नेता येईल, परिस्थितीनुसार ते पाणी योग्यरितीने साठवताही येईल अशी ‘घागर’ ‘डिझाइन’ करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले असतील? ...
2014 पासून भारतात 350हून अधिक वेळा इंटरनेटबंदीचे निर्णय घेतले गेले आहेत. भारतातल्या विविध भागात गेल्या वर्षी शंभरहून अधिक वेळा इंटरनेटबंदी लागू करण्यात आली. खर्या आयुष्यातल्या संचारबंदीसारखीच व्हर्चुअल आयुष्यातली ही संचारबंदी आहे, ज्यामुळे नागरि ...